या शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा.! या दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा
नमस्कार मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी असून मंत्रालयाच्या मुंबई, नागपूर आणि दिल्लीत किसान संघ समन्वय समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील 938 आदिवासी संघटनांच्या कर्ज फायली मागवल्या असून काही दिवसांतच या कर्जमाफीबाबत सकारात्मक विचार करतील असा संबंधित अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. हे सुद्धा बघा महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल झाले स्वस्त … Read more