राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्या झाल्या जाहीर,इतके दिवस राहणार राज्यातील शाळा बंद

नमस्कार मित्रांनो राज्याच्या शिक्षण विभागाने शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार 2 मेपासून उन्हाळी सुट्या सुरू होणार आहेत, उर्वरित राज्यातील शाळा 15 जूनपासून तर विदर्भातील शाळा 1 जुलैपासून सुरू होणार आहेत. संचालक प्राथमिक शिक्षण शरद गोसावी आणि संचालक माध्यमिक शिक्षण संपत सूर्यवंशी यांनी यासंदर्भात संयुक्त परिपत्रक जारी केले आहे. राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व … Read more

आधार कार्डवर मिळवा आता घरबसल्या पैसे.! या बँकेने सुरू केली खास योजना

नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला पैसे घरपोच मिळणार आहे तर या बँकेने सुविधा सुरू केलेली आहे कशाप्रकारे तुम्ही घरबसल्या पैसे काढू शकतात जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख बघा.तुम्हाला पैशांची गरज आहे; पण तुम्ही घराबाहेर पडू शकत नाही. अशा वेळी पोस्ट पेमेंट बँक तुमच्या मदतीला येऊ शकते. ‘आधार एटीएम सेवे’च्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या पैसे मिळू शकतात. आधार एटीएम’ … Read more

शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज.! शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आता वर्षाला 12000 रुपये, इथे बघा पात्र शेतकरी

नमस्कार शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना आर्थिक मदतन नमो शेतकरी महासन्मान योजनेंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये मिळणार आहेत. ही आर्थिक मदत केंद्राच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी हप्त्याने मिळणाऱ्या ६,००० रुपयांच्या रकमेव्यतिरिक्त आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला अतिरिक्त चालना देणे आणि त्यांची आर्थिक स्थिरता सुधारणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे सुद्धा वाचा घरबसल्या काम … Read more

राज्यातील या शहरांमध्ये आज राहणार बँका बंद,इथे बघा सुट्ट्यांची यादी

नमस्कार मित्रांनो आज काही राज्यामध्ये बँका बंद राहणार आहेत. त्यामुळं बँकांचे व्यवहार करण्यापूर्वी यादी तपासूनच घराच्या बाहेर पडा. महत्वाचं काही काम असेल तर आजच पूर्ण करा. तर आजच्या संपूर्ण लेखात आव्हान बघणार आहोत की कोण कोणत्या राज्यातील ठिकाणी आज बँक बंद राहणार आहे जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख बघा. बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. … Read more

बृहन्मुंबई महानगरपालिकेत निकाली मोठी भरती मिळणार 90000 पेक्षा जास्त पगार, इथे बघा कुठे करायचा अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. . बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीच्या माध्यमातून ‘अनुज्ञापन निरीक्षक’ पदाच्या एकूण 118  जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हे सुद्धा वाचा दहावी पास वर निघाली रेल्वेत मोठी भरती येथे करा लगेच ऑनलाईन … Read more

घरबसल्या हे काम करून तुम्ही कमवू शकता महिन्याला 70 ते 80 हजार रुपये महिना

नमस्कार मित्रांनो आजकाल अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत जिथून तुम्ही पैसे कमवू शकता. तुम्हालाही घरी बसून अतिरिक्त उत्पन्न मिळवायचे असेल तर हा लेख संपूर्णपणे वाचा. आजकाल ऑनलाइन पैसे कमवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही गुंतवणुकीशिवाय जास्तीत जास्त पैसे कमवू शकता. या लेखात आपण ऑफिसला न जाता किंवा गुंतवणूक न करता घरी बसून पैसे कसे … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! सरकार देणार आता शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत 50 हजार रुपये, इथे बघा अर्ज कुठे करायचा

नमस्कार मित्रांनो आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे आमचे सरकारही शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी वेळोवेळी योजना आणते. त्यामुळे शेतकऱ्यांना नेहमीच फायदा होतो. बिहार सरकारने आता शेतकऱ्यांना फळे आणि भाजीपाला पिकवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत आवळा, लिंबू, बेल आणि जॅकफ्रूट उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार अनुदान देणार आहे. … Read more

10वी पास उमेदवारांसाठी निघाली रेल्वेत 1113 जागांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे.उमेदवारांना रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण पूर्व मध्य ररेल्वे अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. शिकाऊ उमेदवार या पदासाठी ही भरती सुरू झालेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 1113 जगांसाठी भरती होणार आहे. उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more

दुष्काळ अनुदानाचे पैसे खात्यात आले नाही का? लगेच करा हे काम मिळणार खात्यावर पैसे

नमस्कार मित्रांनो ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप 2023 चा हंगाम विस्कळीत झाला होता, शेती पिकांना मोठ्या प्रमाणात पावसाची गरज होती परंतु पावसाअभावी मोठ्या प्रमाणात पिके नष्ट झाली होती आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. . आता अशा शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचे वाटप केले जाईल परंतु काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला … Read more

आता बँकेतून काढता येणार तुम्हाला फक्त पंधरा हजार रुपये.! आरबीआय घेतला मोठा निर्णय

नमस्कर मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील अनेक बँका आणि सहकारी पतसंस्थांच्या सर्व व्यवहारांवर बारकाईने नजर ठेवते. त्यामुळेच बँकांच्या व्यवहारात हजारो त्रुटी आढळून आल्या तरी आरबीआय त्यांच्यावर कारवाई करते. आता देशातील दोन बँकांना अशाच प्रकारच्या कारवाईचा सामना करावा लागत आहे आणि त्यांच्याकडे खाते असलेल्या खातेदारांच्या अडचणी वाढत आहेत. कारण या बँकांमधील खातेदारांना 10 ते 15 … Read more